Wednesday, January 5, 2011

संतापलेले वाचक म्हणतात....

पुण्याच्या लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याच्या धक्कादायक घटनेवर ‘चिन्ह’नं तो पुतळा साकारणार्‍या शिल्पकार संजय तडसरकर यांच्यासह, शिल्पकार प्रमोद कांबळे, उत्तम पाचारणे, भगवान रामपुरे, किशोर ठाकूर आणि ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव साठे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. या प्रतिक्रियांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या प्रतिक्रियांवर उत्स्फुर्तपणे भाष्यही केलं. त्याचंच हे संकलन. यातल्या काही भाष्यांमधे वापलेले शब्द जहाल होते, तिखट होते. कदाचित ते सभ्यतेच्या संकेतात बसणारे नसतीलही. पण त्यामागची त्यांची भावना, प्रामाणिकता आणि सद्य स्थितीमुळे आलेली अगतिकता याकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणूनच ते जास्तीत जास्त जसेच्या तसेच देण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहित भोगले
ह्या लोकांनी नक्की काय मिळवले हा मला प्रश्न पडला आहे ! दादोजी गुरु होते वा नव्हते हे ठरवणारे हे मूठभर लोक कोण ?
हे असले तालिबानी एका बाजूला तर दुसरीकडे कालचा हैदोस घालणारे !!! आता ह्यांच्यापैकी नक्की कुणाला मत द्यायचे मी पुढच्या निवडणुकीमध्ये ? कारण लोकशाहीमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे फक्त तोच एक अधिकार आहे !
शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरचे सर्व महापुरुष ह्यांचा आदर्श ठेवणे एक बाब,पण आपण किती दिवस भूतकाळामध्ये रमणार आहोत ? का वर्तमानामध्ये कुणाचेच काही कर्तृत्व नाही म्हणून आपण सदैव भूतकाळामध्ये वावरणार आहोत ? 
एकाच गोष्टीचे वाईट वाटते की अशाने असल्या प्रवृत्ती फोफावतात. ह्या लोकांनी बोरी मध्ये हैदोस घातला ,आता ह्या पुतळ्याचे निमित्त ,पुढे काय आहे कोण जाणे !!!

अंबादास बिडकर 
ऐन थंडीच्या मोसमात हे ज्याप्रकारे वातावरण तापवल जातय भयावह आहे सारं

सायलेंट हार्ट
आज मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू बनत चालला आहे. जर दादोजी शिवरायांचे गुरू नव्हते तर मग आम्हाला दाखवून द्या त्यांचे गुरू कोण  होते! संभाजी ब्रिगेड हा कॉंग्रेस आणि एन सी पीचा कारनामा आहे.
राजे आज आपलीच माणसं आपापसातलं वैर वाढवत आहेत, ते पण केवळ मुस्लिम मतांसाठी. ज्या मुस्लिमांपासून आपण आमचं संरक्षण केलं होतं.

अमित भिडे 
तुका म्हणे उगी रहावे.... जे जे होईल ते ते पहावे.

मुकुंद गोखले 
हा दैवदुर्विलास कलाकारांच्याच वाट्याला येणं मनाला फारच यातना देतात. अशा आताताई विचारांनी अनर्थ ओढवतो आणि समाजमन कष्टी होतं.

प्रकाश पवार
बहुतेक आमच्या शिवबांनाच आता पुन्हा जन्म घेवून सांगावं लागेल की अरे बाबांनो, दादोजी माझे खरंच गुरू होते. त्यांचा पुतळा मला विचारल्याशिवाय कुठेही हलवू नका. तुमच्या पाया पडतो. आता आम्हाला शांत जगूद्या खूप लढाया केल्या आम्ही हिंदवी स्वराज्यासाठी त्याकाळी.

श्रीदत्त कुळकर्णी
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ मधला ‘ब्राह्मण’ हा शब्द पण काढून टाका!

भरत पार्टे
कुलकर्णीसाहेब काहीही बोलता आपण. अहो हे सगळे कॉंग्रेस मधून करत आहेत. हे साले भडवे आपल्यामध्ये भांडण लावत आहेत.

प्रकाश वाघमारे
काही दिवसांनी शिवाजी महाराज होते का? असा प्रश्न विचारला जाईल. महाराज असते तर ह्या सर्वांना टकमक टोकावरून कडेलोट केला असता. सर्वच नालायक आहेत.
  
विष्णूपंत अश्रित
हो नक्कीच नाहीतर जास्तच राजकारणी किडे वळवळले तर हार घालून घ्यायला त्यांची मुंडकीसुद्धा शिल्लक राहणार नाहीत.

भरत पार्टे
बास झालं देशाची अजून किती वाट लावणार आहात? साले हे राजकारणी पुढारी यांना पहिलं संपवून टाका, हे देशाची वाट लावायला बसले आहेत.

भरत वद्देवार
यावर कोणीतरी नियंत्रण ठेवायला पाहिजे. नाही तर उद्या हे राजकारणी पुढारी संपूर्ण ‘महाराष्ट्राचा’ इतिहास बदलतील.

भरत पार्टे
या देशात जोपर्यंत कॉंग्रेस आहे तोपर्यंत हे असंच चालणार, त्यांना हिंदू नको आहेत. आपण सगळे षंढ आहोत. या श्रीमंत राजकारणी भिकार्‍यांना ठार मारून टाका. गोरे गेले आणि हे काळे आपल्यावर राज्य करत आहेत.

अक्षय नाईक
जे घडतंय ते फार वाईट आहे.

सायलेंट हार्ट 
त्यांना तुम्ही इतके महत्त्वाचे वाटत नाही जितके गांधी महत्त्वाचे वाटतात.
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
  
मुकुंद गोखले 
हे तालिबानी नव्हे, हे अविचारी अविवेकी झुंडशाहीचं कृत्य आहे. यापुढील काळात काय काय बघावयास मिळेल कोण जाणे. शिवबा यांना बुद्धी देवो!

राहुल बुलबुले
ही जागा कोण भरून काढणार?

अरूंधती धुमाळे
ही रिकामी जागा भरून काढता येईल... अनेक चांगल्या मार्गांनी!...इतिहासातली इतकी स्पष्ट "चिन्ह" पुसून टाकणं सोपं नसतं हे सांगायला हवं!...

सुषमा दातार
कलाकाराच्या दृष्टीनं या प्रसंगाबद्दल फारच कमी लोक बोलले. - साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनात मतकरींनी हा मुद्दा मांडला होता. महत्वाचा आहे.

सुनील तांबे.
It is indeed painful for the artiste. Thanks to Chinha and Mr. Tadaskar for highlighting the insensitivity of the media forget the intolerance that has penetrated our political, social and intellectual circles. It seems that we are competing with fundamentalists while hailing Mahatma Phule and Dr. Babasaheb Ambedkar.

केतन महाजनी
Ya one day, this people will even doubt on Shivaji's existence. Shivaji save your GurU

शिरीष मिठबावकर
the persons who decided to do 
this is a very unpleseant move, r they only authority for this? who allowed them to do so?
this is actually a public emotional rape, this is more dangerous than
hiroshima, u can see the effects of hiroshima but 
this act destroy the total history of our proud....... RAJA SHIWAJI 

आनंद प्रभूदेसाई
Yes it is shame on leaders.

संपत नायकवडी
Sanjay Tadasarkar a sculpture of this statue is my friend and I enjoyed this creation of it till complete .I have seen all stages if this sculpture .This is pride of Kolhapur to create a such art ! I fill the biggest art of that time .It placed such place there cultured people pf Pune , see and enjoy every day I am proud of it !!
Just I have seen and read this .. it's.bad terrible event ,I am very much shocked .I hate this event !! they have no wright to destroy universal public property !! these are are appreciated by cultured city of India !! :(((

योगेश कर्डिले
destroying art is really mean thing. But destroying human life due to it is the meanest game. why can't all discuss and solve the problem? art is for human and human is different from animals because of his creativity. Unfortunately politicians making human a beast and destroying the art. History repeat itself.

आनंद प्रभूदेसाई
Indian politisions are following the british. they want to make fight between every comunitys. is ti true??????

प्रकाश सावंत 
Horrible !!!

संकलन : अमेय बाळ

3 comments:

  1. first it is dadoji next they will be targetting the statues of the peshwas. sambhaji brigade has chosen the bramhins as the 'villians' but what are they going to achieve by that? bramhins dont even matter as voters??(nor do they vote anymore!) they are like the proud sardars serving either adilshahi or nizamshahi with their life....question is which blood is being spilled...marathi...they are bleeding maharashtra to a slow death!

    ReplyDelete
  2. शिवाजी राजे आनी त्यांचे गुरु/जनता ------मराठेशाही

    .
    मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्रधर्म वाढवावा || हे रामदासांचे मार्मिक विचार महाराष्ट्राला पचतात की नाहि सद्ध्या चर्चेत असणार्या दादोजी कोंडदेव यांच्या गुरु'करानावरून दिसून येते आहे !
    मराठेशाही ,महाराष्ट्रधर्म ही संकल्पना फ़क्त सयुक्त महाराष्ट्रापुरतीच होती का ?मराठेशाही म्हणजे फ़क्त जतिन्र मराठा असनार्यांचिच का? हे विश्वची माजे घर सांगनारया तुकारामांचे विश्व म्हणजे केवळ महाराष्ट्र होते का ? हे तुम्हीच ठरवा !
    मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे की शिवाजी महाराजांचे गुरु ना रामदास /तुकाराम होते नाकि दादोजी कोंडदेव ! मुलात शिवाजी महाराजानी कुनाकडून शिष्य म्हानवुन घेतलेलेच नाहि !पण एक गोष्ट निश्चित त्यानी सर्वांकडून विद्या ,शौर्य घेतले आहे ! आताचा समाज त्याना राजकरनासठी आनी आत्मसन्मानासाठी या महान युगपुर्षाला गुरु जोडन्याचे काम करत आहेत.शाळेत एक गोष्ट शिकविली जाते की आई वडिल आपले पाहिले गुरु त्या अर्थाने जिजामाता गुरुस्थानी आहेत ! सद्ध्याच्या गुरुकारनाची दूसरी गोष्ट अशीही असेल,एखाद्या महान व्यक्तीला गुरु मिळवुन दिला की आपोआपच त्या व्यक्तीची किम्मत थोड़ी कमी होत जाते आनी गुरुला महत्व प्राप्त होते !शिवाय १०० वेळा एखादी खोटी गोष्ट सांगितली की ती नंतर खरी वाटायला लागते आनी तशी यंत्रणा सुरु व्ह्यायला वेळ लागणार नाहि !
    विश्वाश पाटलांची पानिपत पुन्हा चर्चेत आली आहे !मराठेशाही चा दूसरा अध्याय म्हणजे पानिपत !मराठ्यांचा सुवार्नाक्षरान्नी लिहावा असा इतिहास !आजही मराठ्यांची छाती फुलून येते जेंव्हा
    आम्हाला अपेक्षित असनारा नवा-महाराष्ट्र आज दिसत नाहि .जातिवाद नवनवे भावनिक प्रश्न निर्माण करूँन समज्यात फुट पडत आहे.शिवाय राज्यकर्ते भ्रष्टचाराने माखालेत आनी कृषिप्रधान देशात शेतकरीच आत्महत्या करतायत ! कारन भांडवालशाहिने सर्व स्तरावर आक्रमण केले आहे !महागाइने लोकांचे जीने मुश्किल झाले आहे पण त्याचा फायदा व्यवसाई लोकाना आनी दलालाना होत आहे !प्रशासकीय यंत्रणा राज्यकर्तान्चीच बाहुली बनली आहे . लोकानी अत कुणाकडे बघायचे ? पत्रकारिता! ......निरा राडिया सारखे लोग आनी पत्रकार जर पेड़ न्यूज़ आनी इमेज बुल्डिंग च्या मागे असतील तर !......सद्ध्या सरकारपुढे भांडवालशाहिने आव्हान उभे केले आहे आनी आपला समाजवाद पुरता दुबला वाटू लागलाय !मग कोणता विचार आदर्श मानावा ?

    यावर उपाय एकाच अनन्त दक्षता हीच स्वातंत्र्याची किम्मत असते !लोकान्माद्धे अंगार निर्माण व्ह्वायला हवा !स्वाभिमान,प्रखर राष्ट्रभावना निर्माण व्ह्यायला हवी !आनी त्यासाठी कुना एकाची हाक येण्याची गरज नाहि किंवा आत्मविश्वास वाढवनारि पुस्तके,चित्रपट वगैरे वाचायची गरज नाहि !प्रत्येक क्षेत्रात प्रबोधन व्हायला हवे.जिथे असाल तिथून सुरवात करा ! लाचारिने जगन्यापेक्ष्य स्वभिमानाचे कांही क्षण पुरे!साहित्य असो वा पत्रकारिता प्रशासकीय सेवा असो वा राजकारण एकाचा लढा असो वा सामूहिक संघर्ष विचार केवळ मराठेशाहीचा हवा !आपले संविधान अंतिम असून ते लवचिक आहे हे त्याहून चांगले ! आपला सत्यम शिवम् सुन्दरम हा मंत्र मंत्र माना कारन ती प्राचीन भारतीय संस्कृतीची देणगी आहे. जिथे शक्ति भक्ति आनी युक्ति चा संगम आहे तो हा महाराष्ट्र! इथल्या संस्कृतीची बीजे आजही ग्रामीण भागात सापडतात.स्त्रीसन्मानसाठी कायद्याची गरज न भासणारा आपला महाराष्ट्र! जागतिक शांततेसाठी यूनेस्को चे सभासद्सत्व आजची गरज असेल पण विश्विची माझे घर म्हाननारा वारकरी संप्रदाय पहा !
    शेवटी महाराष्ट्रधर्माच्या शिकवनित वाढलेला मी सृजनशील युवक एकच लिहू इच्छितो

    महाराष्ट्राकडे जो वाईट नजरेने बघणार .
    त्याला शिवबाची तलवारच उत्तर देणार :
    याच मतावर आम्ही तटस्त;
    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
    बाबुराव खेडेकर ,मुंबई
    मो-९९६९६६८३६६
    http://yuvamaharashtra.blogspot.com/

    ReplyDelete
  3. The comments and original posts in this blog is a symbol of over sensitivity for ones own thoughts and negation for the feelings of others. In all the fields we find,brahmins try to dominate the others and if that dominance is virtually impossible they start maligning the roots of that other man directly or indirectly. We can find similar tacts played with Dr Ambedkar, Gautam Buddha and many others.. the present controversy over statue is also result of this age old malpractice. Shivaji was never 'gobrahmanpratipalak' and this word has got very recent origin mostly in literature written by brahmins.. shivaji was definitely above all the castes and even religion and was king of each common man.. rather brahmins were always against this great king and put as many hurdles as they can right from his first activity to earn freedom to right upto his coronation.. but you history books not bringing out clear picture because those are written by brahmins with ulterior motives to malign and misinterpret history.. now as the other communities have started finding out the truth, some sort of agitation is obvious..
    therefore one must loo at it not as distortion of history but correction of interpretation of distorted history.. and if someone says what is the relevance of all this in todays world then that person should answer "was demolition of babri relevant?"

    ReplyDelete